मरण कधी येणार...
हेच मला काळात नाही...
फक्त आठवण येत राहते...
ती का येत नाही...
का तिला काळात नाही...
मी विचारात राहतो सर्वांना....
बोलायला कोणी भेटले नाही...
तर विचारतो तुझ्या आसवांना...
केले प्रेम तुझ्यावर
समझ माझ्या मना...
घेऊन पुनर्जन्म मी
करेन प्रेम पुन्हा पुन्हा...
-शेवटी एकटाच...२७/७/२०१२ दुपार १२: २२..
No comments:
Post a Comment